Skip to content

आंबेघर ते आसणीतळ दरम्यानच्या रामजीबाबा पुलाच्या बाजुने वाढलेल्या भवस गवताने आपघातास निमंत्रण ..

IMG-20240706-WA0038

News By - Sahyadri_News

केळघर / नारायण जाधव .

महाबळेश्वर ते विटा महामार्गावर आपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असुन आसणी तळ ते आंबेघर तर्फ मेढा दरम्यान आपघाताचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले असुन येथील प्रसिद्ध असलेल्या रामजीबाबा मंदिराच्या येथील ब्रिटीशकालीन पुल्याच्या एका बाजुने भवस गवत प्रचंड प्रमाणात वाढले असुन केळघरहून मेढ्याच्या बाजुने जाणाऱ्या वाहनाला रस्त्याच्या पलीकडे काहीज दिसत नसल्याने या कॉर्नरवर मोठ्या प्रमाणात आपघातास निमंत्रण मिळत आहे तर पुलाच्या पलिकडच्या बाजुस कठडा तुटल्याने आपघात होण्याचा धोका फार मोठ्या प्रमाणात आहे .

सध्या पावसाचे दिवस असल्याने केळघर घाटातही दरडी कोसळण्याचा धोका असुन अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने आपघाताचे प्रमाण वाढले आहे . तर रामजीबाबा मंदिराच्या पूलादरम्यानचा भवस गवत संबंधीत विभागाने ताबडतोब काढावा अशी मागणी वाहनधारकांमधुन होत आहे .

फोटो : १)आंबेघर येथील रामजीबाबा पुलाच्या बाजुने वाढलेल्या भवस गवताने आपघातास निमंत्रण . २ ) समोरच्या दिशेने कठड्याची बाजु खचल्याने आपघात होण्याची शक्यता .छाया : नारायण जाधव .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन नांदगणे पुनवडी पुलासाठी ५ कोटींहुन अधिक निधी मिळाला असुन पुलाचे काम अंतिम टप्यात आहे
केळघर परिसरासह घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग , वेण्णा नदी पात्र दुथडी भरुण वाहत आहे 
वाघनखं अनावरण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत सर्किट हाऊस ते संग्रहालय रॅलीचे आयोजन ..
आंबेघरमध्येही प्रतिपंढरपूर विठ्ठलधाम दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा.
आंबेघर येथील प्रतिपंढपूर विठ्ठलधाममध्ये दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
आंबेघर येथील प्रतिपंढरपुर विठ्ठलधाम मध्येही दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
सातारा – जावलीतील २६ ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी ५ कोटी २० लाख .. आ शिवेद्रराजेचा पाठपुरावा ; राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून मिळवला निधी ..
शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी १५ कोटी निधी मंजुर . आ . शिवेंद्रसिंहराजेच्या पाठपुराव्याला यश.. . उभारणीचे काम लवकरच होणार सुरु .
डांगरेघर येथील मित्रमेळा फाऊंडेशन जावली व न्यु अजिंक्य क्रिकेट क्लब ,ग्रामपंचायतीच्या वतीने १००० पेक्षा जास्त वृक्षलागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला
श्रीमती पार्वती जांभळे यांचे स्मरणार्थ जांभळे बुंधुंनी केळघर येथील स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण करून एक वेगळा आदर्श दाखवुन दिला . सौ कल्पना तोडरमल
Scroll To Top