Skip to content

केळघर परिसरासह घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग , वेण्णा नदी पात्र दुथडी भरुण वाहत आहे 

IMG-20240725-WA0029

News By - Sahyadri_News

केळघर / नारायण जाधव .

केळघरसह परिसरात व घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी कोसळत असुन परिसरातील ओढे , नाले दुथडी भरुण वाहत आहेत तर वेण्णा नदीपात्राने धोक्याची पातळी ओलंडली असुन वेण्णा नदीला पुराचे स्वरूप आले आहे . नदीकाठच्या भातशेतीत नदीचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन नदीकाठच्या शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे .

आंबेघर तर्फ मेढा येथील स्मशान भुमीत पाणी शिरले असुन केळघर – डांगरेघर दरम्यानच्या रस्त्या कडेची दरड कोसळल्याने सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे .

केळघर येथील वेण्णा नदीपात्रालगतचा घाट पाण्याखाली गेला आहे .

केळघर परिसरात पावसाचे प्रमाण आजुन दोन दिवस असेच राहिल्यास परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे .

फोटो १ ) आंबेघर तर्फ मेढा येथील स्मशानभुमिला वेण्णा नदीपात्राने मारलेला वेढा .

२ ) वेण्णा नदीने धोक्याची पातळी ओलंडली असून वेण्णा नदी दुथडी भरुण वाहत आहे . (छाया : नारायण जाधव )

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

सातारा- जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी
आईच्या स्मृतिदिनी जि.प. शाळांना स्मार्ट टिव्ही
आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन नांदगणे पुनवडी पुलासाठी ५ कोटींहुन अधिक निधी मिळाला असुन पुलाचे काम अंतिम टप्यात आहे
वाघनखं अनावरण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत सर्किट हाऊस ते संग्रहालय रॅलीचे आयोजन ..
आंबेघरमध्येही प्रतिपंढरपूर विठ्ठलधाम दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा.
आंबेघर येथील प्रतिपंढपूर विठ्ठलधाममध्ये दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
आंबेघर येथील प्रतिपंढरपुर विठ्ठलधाम मध्येही दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
सातारा – जावलीतील २६ ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी ५ कोटी २० लाख .. आ शिवेद्रराजेचा पाठपुरावा ; राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून मिळवला निधी ..
शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी १५ कोटी निधी मंजुर . आ . शिवेंद्रसिंहराजेच्या पाठपुराव्याला यश.. . उभारणीचे काम लवकरच होणार सुरु .
डांगरेघर येथील मित्रमेळा फाऊंडेशन जावली व न्यु अजिंक्य क्रिकेट क्लब ,ग्रामपंचायतीच्या वतीने १००० पेक्षा जास्त वृक्षलागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला
Scroll To Top