Skip to content

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ( अजितदादा पवार गट ) मेढा शहराध्यक्षपदी मा. धनंजय ज्ञानेश्वर पवार यांची निवड ..

IMG-20231123-WA0303

News By - Narayan Jadhav

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा पवार गट ) मेढा शहराध्यक्षपदी मा धनंजय ज्ञानेश्वर पवार यांची निवड ..
*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर /नारायण जाधव .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा पवार गट) मेढा शहराध्यक्षपदी मा धनंजय ज्ञानेश्वर पवार यांची निवड सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मा अमितदादा कदम
यांनी केली,
मा धनंजय ज्ञानेश्वर पवार हे सामाजिक कार्यकर्ते असुन ३३ वर्षे ते ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत, त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे, मेढा शहरातील विविध सामाजिक कार्यक्रमात ते सहभागी असतात, त्यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मा अमितदादा कदम, महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटनेचे नेते मा शिवाजीराव देशमुख, जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, पत्रकार मा सुरेश पार्टे साहेब, माजी सरपंच मा नारायणराव शिंगटे गुरुजी, मा अरविंद जवळ मा प्रकाश कदम,मा सुंदर भालेराव, मा संदिप पवार,मा संजय जुनघरे, मा संदिप जवळ,मा इम्रान आतार भाईजान,मा फारूख शेख,मा दिगंबर इगावे काका, मा रघुनाथ जवळ ,मा प्रमोद पवार, इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या..!!!

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ .. डोंगरात १५०० देशी झाडांची लागवड .
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज –
आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती .
केळघर ग्रामपंचातीचा स्तुत्य उपक्रम . प्लास्टिक बंदिबाबत व्यावसियांना बजावल्या नोटीस .
तापोळा ते महाबळेश्वर प्रमुख मार्ग हलक्या वाहनांसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने सुरु .
ओला दुष्काळ जाहीर करा !
शेतकऱ्यांची भव्य मोर्चाने शासनाकडे मागणी ..
जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…
डॉ . पल्लवी पवार हिचा यथोचित सन्मान .
बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक
गवडी गावचे सुपुत्र कुमार मयूर पवार यास महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर…..
भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Scroll To Top