Skip to content

समाजसेवक, उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ)” सह्याद्री न्युज स्टार ११ ” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत . .

IMG-20231014-WA0315

News By - Narayan Jadhav

समाजसेवक , उद्योजक श्री राजेंद्रशेठ धनावडे (भाऊ) यांची “सहयाद्री न्युज स्टार ११ ” ला सदिच्छा भेट ..
*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव ..
केळघर ता . जावली गावचे सुपुत्र , युवा उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ ) यांची “सहयाद्री न्युज स्टार ११ ” कार्यालयास व समु कन्ट्रक्शन व डेव्हलपर्स कार्यालयास सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या .
राजेंद्र धनावडे ( भाऊ ) यांनी केळघर परिसरात स्वखर्चातुन अनेक पाण्याचे बंधारे बांधले असुन केळघर येथील भैरवनाथ विद्यालय , प्राथमिक आरोग्य केंद्र व अनेक ठिकाणी भरघोस मदत केली आहे .
बोंडारवाडी धरण प्रकल्पासाठी व केळघर विभागासह ५४ गावांचा पाणी प्रश्न सुटावा म्हणुन प्रयत्नशिल असणारे गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात धावुन जाणारे प्रत्येक्ष सामाजिक , शैक्षणीक कामात अग्रेसर असणारे राजेंद्र धनावडे (भाऊ) यांनी आज ” सहयाद्री न्युज स्टार ११ ” च्या कार्यालयास व समु कन्ट्रक्शन व डेवलपर्सच्या ऑफिसला भेट देवुन शुभेच्छा दिल्या .
यावेळी त्यांचे नारायण जाधव यांनी स्वागत केले .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन नांदगणे पुनवडी पुलासाठी ५ कोटींहुन अधिक निधी मिळाला असुन पुलाचे काम अंतिम टप्यात आहे
केळघर परिसरासह घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग , वेण्णा नदी पात्र दुथडी भरुण वाहत आहे 
वाघनखं अनावरण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत सर्किट हाऊस ते संग्रहालय रॅलीचे आयोजन ..
आंबेघरमध्येही प्रतिपंढरपूर विठ्ठलधाम दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा.
आंबेघर येथील प्रतिपंढपूर विठ्ठलधाममध्ये दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
आंबेघर येथील प्रतिपंढरपुर विठ्ठलधाम मध्येही दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
सातारा – जावलीतील २६ ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी ५ कोटी २० लाख .. आ शिवेद्रराजेचा पाठपुरावा ; राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून मिळवला निधी ..
शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी १५ कोटी निधी मंजुर . आ . शिवेंद्रसिंहराजेच्या पाठपुराव्याला यश.. . उभारणीचे काम लवकरच होणार सुरु .
डांगरेघर येथील मित्रमेळा फाऊंडेशन जावली व न्यु अजिंक्य क्रिकेट क्लब ,ग्रामपंचायतीच्या वतीने १००० पेक्षा जास्त वृक्षलागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला
आंबेघर ते आसणीतळ दरम्यानच्या रामजीबाबा पुलाच्या बाजुने वाढलेल्या भवस गवताने आपघातास निमंत्रण ..
Scroll To Top