Skip to content

सातारा जिल्हयातील भाजपाच्या ७ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यथोचीत सन्मान ..

IMG-20260102-WA0000.jpg

News By - Sahyadri_News


सह्याद्री न्युज स्टार ११
सातारा (नारायण जाधव )
  सातारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे ७ नगराध्यक्ष निवडून आले. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले. भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.


  सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे झालेल्या या सोहळ्याला माझ्यासह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आ. मदन भोसले, धैर्यशील कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक- निंबाळकर, रहिमतपूरच्या नगराध्यक्षा वैशाली माने, म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा विरकर, मेढ्याच्या नगराध्यक्षा रुपाली वारगडे, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवले यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

केळघर परिसरासह घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग , वेण्णा नदी पात्र दुथडी भरुण वाहत आहे 
वाघनखं अनावरण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत सर्किट हाऊस ते संग्रहालय रॅलीचे आयोजन ..
आंबेघरमध्येही प्रतिपंढरपूर विठ्ठलधाम दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा.
आंबेघर येथील प्रतिपंढपूर विठ्ठलधाममध्ये दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
आंबेघर येथील प्रतिपंढरपुर विठ्ठलधाम मध्येही दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
सातारा – जावलीतील २६ ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी ५ कोटी २० लाख .. आ शिवेद्रराजेचा पाठपुरावा ; राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून मिळवला निधी ..
शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी १५ कोटी निधी मंजुर . आ . शिवेंद्रसिंहराजेच्या पाठपुराव्याला यश.. . उभारणीचे काम लवकरच होणार सुरु .
डांगरेघर येथील मित्रमेळा फाऊंडेशन जावली व न्यु अजिंक्य क्रिकेट क्लब ,ग्रामपंचायतीच्या वतीने १००० पेक्षा जास्त वृक्षलागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला
आंबेघर ते आसणीतळ दरम्यानच्या रामजीबाबा पुलाच्या बाजुने वाढलेल्या भवस गवताने आपघातास निमंत्रण ..
श्रीमती पार्वती जांभळे यांचे स्मरणार्थ जांभळे बुंधुंनी केळघर येथील स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण करून एक वेगळा आदर्श दाखवुन दिला . सौ कल्पना तोडरमल
Scroll To Top