Skip to content

जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…

IMG-20250712-WA0009.jpg

News By - Sahyadri_News


*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव .
     राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा. शासनाकडे करण्यात येणाऱ्या या मागणीसाठी “शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाचे “आयोजन करण्यात आले आहे .
     जावली तालुक्यात खरीप हंगाम पुर्णतः वाया गेला असून , सोमवार दि. 14 जुलै रोजी सकाळी 11 वाजता या मोर्चाचा आयोजन पंचायत समिती ते तहसील कार्यालय जावली असे करण्यात आले असून यावेळी जावली तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या व्यथांचे व ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा या मागणीचे निवेदन जावळीचे तहसीलदार यांना देण्यात येणार आहे .
      या शेतकरी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव ,राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने पंचायत समिती जावली मेढा कार्यालयासमोर सोमवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे .असे आव्हान संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

केळघर परिसरासह घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग , वेण्णा नदी पात्र दुथडी भरुण वाहत आहे 
वाघनखं अनावरण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत सर्किट हाऊस ते संग्रहालय रॅलीचे आयोजन ..
आंबेघरमध्येही प्रतिपंढरपूर विठ्ठलधाम दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा.
आंबेघर येथील प्रतिपंढपूर विठ्ठलधाममध्ये दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
आंबेघर येथील प्रतिपंढरपुर विठ्ठलधाम मध्येही दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
सातारा – जावलीतील २६ ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी ५ कोटी २० लाख .. आ शिवेद्रराजेचा पाठपुरावा ; राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून मिळवला निधी ..
शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी १५ कोटी निधी मंजुर . आ . शिवेंद्रसिंहराजेच्या पाठपुराव्याला यश.. . उभारणीचे काम लवकरच होणार सुरु .
डांगरेघर येथील मित्रमेळा फाऊंडेशन जावली व न्यु अजिंक्य क्रिकेट क्लब ,ग्रामपंचायतीच्या वतीने १००० पेक्षा जास्त वृक्षलागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला
आंबेघर ते आसणीतळ दरम्यानच्या रामजीबाबा पुलाच्या बाजुने वाढलेल्या भवस गवताने आपघातास निमंत्रण ..
श्रीमती पार्वती जांभळे यांचे स्मरणार्थ जांभळे बुंधुंनी केळघर येथील स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण करून एक वेगळा आदर्श दाखवुन दिला . सौ कल्पना तोडरमल
Scroll To Top