Skip to content

अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती

IMG-20241225-WA0002.jpg

News By - Sahyadri_News


सहयाद्री न्युज स्टार ११
केळघर /नारायण जाधव .
केळघर ता जावली  गावचे सुपुत्र  , युवा नेते श्री अंकुश बेलोशे  यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त सातारा येथे जिल्हा कार्यकरणी बैठक पार पडली.
सुशासन दिनाच्या अनुषंगाने भाजपा जावली तालुक्यातील प्रतिनिधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री, नामदार जयकुमार गोरे भाऊ, जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा कदम यांचे हस्ते पद नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
श्री अंकुश बेलोशे ( मंडल उपाध्यक्ष )
श्री मारुती चिकणे (मंडल सरचिटणीस ) व श्री मेघराज बेलोशे यांची जावली तालुका सोशल मीडिया संयोजक पदी नियुकी केली.


श्री अंकुश बेलोशे हे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे (साहेब ) यांचे कट्टर समर्थक असुन
सर्वांचे दोन्ही मंत्री महोदय, जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम ,लोकसभा संयोजक सुनील तात्या काटकर, विधानसभा संयोजक श्री अविनाश दादा कदम व जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, जिल्हा सोशल मीडिया संयोजक रवींद्र लाहोटी यांनी अभिनंदन केले.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ .. डोंगरात १५०० देशी झाडांची लागवड .
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज –
आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती .
केळघर ग्रामपंचातीचा स्तुत्य उपक्रम . प्लास्टिक बंदिबाबत व्यावसियांना बजावल्या नोटीस .
तापोळा ते महाबळेश्वर प्रमुख मार्ग हलक्या वाहनांसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने सुरु .
ओला दुष्काळ जाहीर करा !
शेतकऱ्यांची भव्य मोर्चाने शासनाकडे मागणी ..
जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…
डॉ . पल्लवी पवार हिचा यथोचित सन्मान .
बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक
गवडी गावचे सुपुत्र कुमार मयूर पवार यास महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर…..
भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Scroll To Top